गेलेल्यांना-पत्ताच-नाही-अंत्यविधी-कसा-केलाय

Osmanabad, Maharashtra

May 30, 2021

‘गेलेल्यांना पत्ताच नाही, अंत्यविधी कसा केलाय’

या महासाथीमुळे आज जसे अंत्यविधी प्रत्यक्षात आणि सामाजिक स्तरावर होतायत, तसे आधी कधीच झालेले नाहीत. आजकाल त्यामध्ये जिवलगांना गमावण्याच्या दुःखापेक्षा सगळी सोय लावण्याचा भाग जास्त झालाय. महाराष्ट्राच्या उस्मानाबादमधून पारीचा हा वृत्तांत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.