जितराब-आणि-कोंबड्यांना-पुष्कळ-पाणी-लागतं

Satara, Maharashtra

Jun 11, 2019

‘जितराब आणि कोंबड्यांना पुष्कळ पाणी लागतं’

दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातली अनेक कुटुंबांनी चारा छावण्यांमध्ये मुक्काम हलवला आहे. सातारा जिल्ह्यातल्या म्हसवडमधल्या छावणीत सारिका आणि अनिल सावंत त्यांच्या दुधाच्या आणि पोल्ट्रीच्या व्यवसायातल्या वाढत्या अडचणींबद्दल बोलतायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Photographs

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Editor

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.