बिहारच्या राजीव कुमार ओझांसारख्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावांमधले प्रचंड चढउतार सहन करावे लागतात, त्यात राज्यात बाजारसमित्या नाहीत. अख्ख्या देशात नवे कृषी कायदे लागू झाल्यावर काय होईल हे त्यांच्या स्थितीवरून लक्षात येऊ शकेल
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.