साफ-पाण्याची-चैन-आम्हाला-परवडत-नाय

Palghar, Maharashtra

Aug 08, 2019

‘साफ पाण्याची चैन आम्हाला परवडत नाय’

मागच्या वर्षीचा अपुरा पाऊस आणि दीर्घकालीन कारणांमुळे या वर्षाच्या सुरुवातीलाच गाळतऱ्यातले पाण्याचे स्रोत आटले, परिणामी पालघर जिल्ह्यातल्या या गावच्या बायांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी रोज २५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Shraddha Agarwal

Shraddha Agarwal is a Reporter and Content Editor at the People’s Archive of Rural India.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.