पाळी म्हणजे विटाळ या गैरसमजुतींमुळे महाराष्ट्राच्या गडचिरोलीत माडिया आदिवासी महिलांना घराबाहेर रहावं लागतं. मोडक्या, अस्वच्छ अशा ‘कुर्माघरांमध्ये’ एकाकी रहावं लागल्याने महिलांचं शारिरीक तसंच मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.
See more stories
Editor
Vinutha Mallya
विनुता मल्ल्या पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) मध्ये संपादन सल्लागार आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता आणि संपादन केलं असून अनेक वृत्तांकने, फीचर तसेच पुस्तकांचं लेखन व संपादन केलं असून जानेवारी ते डिसेंबर २०२२ या काळात त्या पारीमध्ये संपादन प्रमुख होत्या.