आम्हाला-कबूल-केलेल्या-नोकऱ्या-शासनाने-आम्हाला-द्याव्यात

Guntur, Andhra Pradesh

Nov 05, 2019

‘आम्हाला कबूल केलेल्या नोकऱ्या शासनाने आम्हाला द्याव्यात’

आंध्र सरकारने अमरावतीसाठी जमिनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक भूमीहीन शेतमजुरांचं शेतीतलं काम गेलंय, तरुण मजूर कृष्णा नदीपासच्या रेतीच्या उत्खननासाठी काम करतायत, स्त्रियांच्या तर हातचं कामच गेलंय

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Rahul Maganti

राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.