मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा एक पूल जेव्हा ठाणे जिल्ह्यातल्या चिराडपाड्यातून जाईल आणि लवकरच याच गावाबाहेर अनेक दशकांपासून वसलेल्या चार कातकरी आदिवासी कुटुंबांच्या झोपड्या आणि रोजगार हिरावून घेतला जाईल
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.