कुंकू-पुसलं-वाघानं-वाऱ्यावर-सोडलं-सरकारनं

South 24 Parganas, West Bengal

Sep 25, 2018

कुंकू पुसलं वाघानं, वाऱ्यावर सोडलं सरकारनं

दरवर्षी सुंदरबनमध्ये किमान १०० माणसं वाघाच्या भक्ष्यस्थानी पडत असतील असा अंदाज आहे. त्यानंतर प्रशासकीय गुंतागुंतीमुळे त्यांच्या विधवा पत्नींना नुकसान भरपाईही नाकारली जाते, परिणामी त्यांना हलाखीत आणि त्रासात जीवन कंठावं लागत आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Urvashi Sarkar

ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.