१९९० च्या दशकात दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. पण त्या तशा अविचारी म्हणाव्या अशाच. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातल्या नहकुलच्या घरावरचं छप्परच एका योजनेने हिरावून घेतलं, त्याची ही गोष्ट
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.